+91 9619333915

Call For Enquiry

info@safarsahyadri.com

Send Mail

Mumbai 400097

Maharashtra

Blog

श्री देवी आर्यादुर्गा आणि गूढरम्य देवीहसोळ ….

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील रत्नागिरी पासून सुमारे ५० किलोमीटर व राजापुर पासुन २२ किलोमीटरवर देवीहसोळ हे गाव प्रसिध्द आहे ते म्हणजे इथल्या ग्रामदेवता श्री.आर्यादुर्गा देवी व श्री. जाकादेवी या जागृत देवस्थानासाठी होय.निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या आणि अतिशय शांत अशा परिसरात वसलेल्या देवीहसोळ गावची ग्रामदेवता श्री.आर्यादुर्गा देवी मातेची आख्यायिका आणि इतिहास दोन्हीही केवळ रोमांचक आहे.देवीहसोळ गावचे मूळ नाव …

श्री देवी आर्यादुर्गा आणि गूढरम्य देवीहसोळ …. Read More »

आडिवरेची श्री महाकाली देवी ….

कोकणचा विषय निघाला कि आठवण येते ती लांबवर पसरलेला समुद्र,लाटांवर ‘हेलकावणाऱ्या होड्या,सुरुची व माडांची बने,नारळी पोफळीच्या बागा अन डोळे दिपवणाऱ्या हिरवाईने नटलेला निसर्ग,लाल माती,कौलारू घरे, अगत्यशील माणसे जणू स्वर्गातील नंदनवनच इथे अवतरलेले आहे.याबरोबरच हि शांत,व पवित्र भूमी देवांचे निवासस्थान म्हणून ओळखली जाते.कोकणात अनेक कालखंड व प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी समृद्ध शिल्पकला व स्थापत्यशैलीने थक्क करणारी …

आडिवरेची श्री महाकाली देवी …. Read More »

राजापूरचे श्रद्धास्थान -श्री देव धुतपापेश्वर

रामायण,महाभारत या काळापासून ओळखला जाणारा अपरांत भूप्रदेश म्हणजे आजचे कोकण होय.भगवान परशुरामांनी समुद्र आटवून या कोकणची निर्मिती केली आहे.परंतु हा प्रदेश देवांची भूमी देवभूमी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे.देव या संकल्पनेशी असलेले नाते हे भक्तीच्या संबंधातील असते परंतु कोकणात मात्र गावातील ग्रामदैवतांचे स्थानिक लोकजीवनाशी असलेले नाते भक्तीत सुरू होऊन भक्तीमध्येच संपत नाही तर हे नाते आबालवृद्धांच्या …

राजापूरचे श्रद्धास्थान -श्री देव धुतपापेश्वर Read More »

इंदवटीचा लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व हवलीचा कडा धबधबा…

🌳 श्रावणातील अनोळखे पर्यटन 🌳 ऋतुंचा राजा वसंत तर महिन्यांचा राजा श्रावण.श्रावण म्हणजे निसर्गाला पडलेलं सोनेरी स्वप्न.श्रावण म्हणजे निसर्गाचा समृद्ध संकल्प. सृजनाला आवाहन करणारा, कवींना भूरळ घालणारा आनंदधन म्हणजे श्रावण… कोकणात आषाढात मुसळधार पावसाने अनावर झालेले नदी -नाले श्रावणात पोटापुरते म्हणजे पात्रापुरते जगत असतात.आणि म्हणूनच पावसाळी पर्यटनाला ख-या अर्थाने सुरवात होते ती श्रावणात.श्रावणी सोमवार म्हणजे …

इंदवटीचा लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व हवलीचा कडा धबधबा… Read More »

छत्रपती शिवाजी महाराज -गुणविशेष …

|| “शिवरायांसी आठवावे,जिवीत तृणवत मानावे,इहलोकी परलोकी उरावे कीर्तीरूपे || पन्नास वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीनंतर जगात सर्वोत्तम गणला गेलेला एक महान राजा इथेच आपल्या आवडत्या जागी निजला.छत्रपती शिवाजी महाराज कोणी देव न्हवते ते सुद्धा मनुष्यच होते.पण त्यांच्या अंगी अलौकिक असे गुण होते व या गुणांमुळेच पुढे ते अजरामर झाले आपण त्यांना देवाच्या जागी मानतो तो आदराचा भाग …

छत्रपती शिवाजी महाराज -गुणविशेष … Read More »

WhatsApp WhatsApp us